२०२५ चा महाराष्ट्र दिन २ मे रोजी भारतीय उच्चायुक्ताच्या सभागृहात मोठ्या दिमाखात साजरा झाला. २०० हून जास्त प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. पहलगाम मधील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून सुरुवात झाली. यानंतर HE नीता भूषण जी आणि महाराष्ट्राचे मंत्री डॉ. उदय सामंत जी यांनी शुभेच्छा दिल्या.